"मी मूळचा इंजेगावचा असून परळीतील माझ्या आत्या मीरा व मामा गोविंद मुंडे यांच्या घरी लहानपणापासून राहतो आहे. त्यांचे मला सतत मार्गदर्शन लाभले. तसेच माझे आई-वडील आणि शिक्षकांनीही मला वेळोवेळी प्रोत्साहन दिले. त्यामुळेच मी हे यश मिळवू शकलो," असे अथर्वने
मलकापूर रोडवरील जे. के. मंगल कार्यालयाच्या फंक्शन हॉलमध्ये आयोजित या सोहळ्यात मुस्लिम समाजातील १९ वधू-वर विवाहबंधनात अडकले. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर गरिब व मध्यमवर्गीय कुटुंबांना दिलासा देणारा हा उपक्रम गेल्या १५ वर्षांपासून सुरू असून, या वर्
या विवाह सोहळ्यात ५ हजारांहून अधिक लोकांच्या जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली असून, हा सोहळा थाटामाटात पार पडणार आहे. सामूहिक विवाह म्हणजे केवळ एक सामाजिक उपक्रम नसून, तो समाजातील एकतेचे आणि मदतीच्या हातांचे प्रतीक ठरतो. या उपक्रमामागे खान कुटुंबाचा दृ
अकरा वर्षांपूर्वी नगरपरिषदेने सरस्वती नदीला नाला घोषित करून या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधला. मात्र पवित्र सरस्वती नदीवर असे बांधकाम परवानगीशिवाय करण्यात आले, असा आरोपही त्यांनी केला आहे. यामुळे पावसाळ्यात पिलरला कचरा अडकल्याने पूरसदृश्य स्थिती नि
योग्य निदान आणि परिणामकारक उपचारांमुळे अल्पावधीतच प्रसिद्ध झालेले डॉ. जाजू साहेब गेल्या चार दशकांपासून परळीकरांच्या सेवेत अहोरात्र तत्पर आहेत. ऍसिडिटी, हृदयरोग, गॅस्ट्रो, ताप, सर्दी-खोकला, मधुमेह यांसारख्या आजारांवरील त्यांच्या उपचारांनी अनेक रुग्णां
घाटनांदुरचे सरपंच महेश आप्पा गारटे व इतर ग्रामस्थ सोबत 26 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता अंबाजोगाई येथील शासकीय विश्रामगृहात चर्चा करणार आहेत